Posts

Showing posts from October, 2022

शेवटची ओव्हर...जीवनाचा सार

*शेवटची ओव्हर...जीवनाचा सार..*  6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता...... खरं सांगू...ही ओव्हर मला त्या गीतेसारखी वाटली.....जीवनाचा सार सांगणारी.... काय नव्हतं ह्या ओव्हर मध्ये... माणसाचं सगळं जीवन ही ओव्हर अधोरेखित करून गेली... ---------------------------------------- 6 चेंडू 16 धावा.. पहिल्या चेंडूवर हार्दिकची हाराकीरी... आयुष्यात सगळ्याच प्रसंगांना आडव्या बॅटने उत्तर देऊन नाही जमत... हार्दिक इथेच फसला...शिवाय समोरच्याला सहज घेण्याची वृत्ती हार्दिकला नडली.... ---------------------------------------- 5 चेंडू 16 धावा... कार्तिक स्ट्राईकला...एक धाव काढून विराटकडे स्ट्राईक दिली...विराटने आधीच्याच ओव्हरला गियर बदलले होते...आयुष्यात असा मनाचा मोठेपणा दाखवला तर बऱ्याच समस्या सुटतात...एखाद्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे स्ट्राईक द्या ओ.... तो तुम्हालाही विजयी करेल... ---------------------------------------- 4 चेंडू 15 धावा... तिसऱ्या चेंडूवर विराटच्या दोन धावा... पण त्याचं खरं श्रेय जातं कार्तिकला...किती जिवाच्या आकांताने धावला....खरं सांगू आपल्याला आयुष्यात विजयी व्हायचं असेल तर कार्तिक ...

कर्म कसे असावे

*कर्म कसे असावे ?*  *देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात.*  *नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते.* *समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.*  *दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित  सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी  व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.*  *माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.* *जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो.* *जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.* *जे पाहिजे  ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते  हसतमुखाने स्वीकारून  जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.*   *ईश्वर जेव्हा देतो त...

साठीच्या वाटेवर

*साठीच्या वाटेवर...* *एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले,* *"मित्रा, 50 शी ओलांडल्यावर आणि साठी कडे जाताना तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?"* *त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकां साठी आपले जगणं सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे...* १. *आजवर मी माझ्या आईवडीलांवर, भा्वंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकार्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली, पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.* २. *मला याची जाणीव झालीय की, आता ६० कडे वाटचाल करताना मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.* ३. *आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायच सोडून दिलंय.* *उलट आता मला असे वाटतंय की माझ्या काही पैश्याने त्यांच्या अथवा आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले गरजवंत मुलांचे  शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी ...

मुंशी प्रेमचंद जी

*मुंशी प्रेमचंद जी * ख्वाहिश नहीं, मुझे मशहूर होने की,"         _आप मुझे "पहचानते" हो,_         _बस इतना ही "काफी" है।_😇 _अच्छे ने अच्छा और_ _बुरे ने बुरा "जाना" मुझे,_         _जिसकी जितनी "जरूरत" थी_         _उसने उतना ही "पहचाना "मुझे!_ _जिन्दगी का "फलसफा" भी_ _कितना अजीब है,_         _"शामें "कटती नहीं और_   -"साल" गुजरते चले जा रहे हैं!_ _एक अजीब सी_ _'दौड़' है ये जिन्दगी,_    -"जीत" जाओ तो कई_  -अपने "पीछे छूट" जाते हैं और_ _हार जाओ तो,_ _अपने ही "पीछे छोड़ "जाते हैं!_😥 _बैठ जाता हूँ_ _मिट्टी पे अक्सर,_         _मुझे अपनी_         _"औकात" अच्छी लगती है।_ _मैंने समंदर से_ _"सीखा "है जीने का तरीका,_         _चुपचाप से "बहना "और_         _अपनी "मौज" में रहना।_ _ऐसा नहीं कि मुझमें_ _कोई "ऐब "नहीं है,_         _पर सच कहता हूँ_         _मुझमें कोई "फर...

साम टीव्ही वरील चर्चेत

सोमवारी साम टीव्ही वरील चर्चेत संघविचारकांच्या खालील विधानांवर मनसोक्त हसलो खोटं एवढ्या आत्मविश्वासाने तेही कोट्यवधी लोक टीव्हीवर आपल्याला पाहत असताना बोलणं सोपी गोष्ट नाही... त्त्यांची काही विंनोदी विधाने पाहू 1)देशात फक्त राष्ट्रीय स्वयंसवेक संघच गांधीजींचे विचार पाळतो😂😂(गांधीजी वाईट होतेना?, त्यांनी देशाचं वाटूळ केलं , देशाला नामर्द बनवलं वगैरे सारसंघसंचालक गोळवलकर गुरुजी म्हणत होते त्याचे काय?) 2) संघ नथुराम गोडसेला मानत नाही.😂😂(मग ते बिचारे स्वयंसेवक जे एवढा जीवाचा आटा पिटा करून नथुरामचे वध बिध वाले मेसेज पाठवतात त्यांचे काय?) 3) गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी भावनेच्या भरात दिली गेली .😂😂(प्रथमतः सुभाषचंद्र बोस आणि त्यानंतर कोट्यवधी लोक भावनिक होते का तशी त्यांना राष्ट्रपिता म्हणायला?) स्वतःला जगातील सर्वात मोठी संघटना म्हणणाऱ्या आणि 90वर्षे गांधीद्वेष करणाऱ्यांना स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणावे लागते बहुमतात येऊनही यांच्या थोर नेत्याला आजही जगभर फिरतांना अजूनही गोळवलकर, सावरकर, हेडगेवार नव्हे तर गांधी हे नावच आपल्या प्रत्येक भाषणात घ्यावे लागते.यातच गांधीविचारांचा विजय द...

संपूर्ण आयुर्वेद शॉर्ट मध्ये.....

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,* हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. || शरीराला आवश्यक खनिजं || *🔺कॅल्शिअम* *कशात असतं* शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर *कमतरतेमुळे काय होतं?* हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺लोह* *कशात असतं?* खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी *कमतरतेमुळे काय होतं?* शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺सोडिअम* *कशात असतं?* मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं *कमतरतेमुळे काय होतं?* रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🌺🌺🌺े *...

शाळेतील माझा आवडता विषय : एकही नाही...

शाळेतील माझा आवडता विषय :  एकही नाही... मराठी मधील व्याकरण त्यावेळेसही जमलं नाही, आताही जमत नाही. *कर्तरी* हे पौराणिक नाव वाटते तर *कर्मणी* हा जर्मनीचा शेजारी वाटतो.  *'वृत्त'* त्याच्याकडे दुर्लक्ष करायला प्रवृत्त करतं. *हिंदी* बोलायला लागलो की लोकं म्हणतात...... हिंदी तेरे बस की नही, तू मराठी बोल, हम समझ लेंगे | *इंग्रजीचा* आणि माझा ३६ चा आकडा. त्यावेळीही होता, आताही आहे आणि उद्याही राहील असे वाटते आहे. कारण आपले पूर्वज ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांची भाषा आपण शिकणे ही आपल्या पूर्वजांशी प्रतारणा करणे आहे असा माझा दृढ समज आहे. *इतिहासात* आम्ही कधी रमलोच नाही. कारण कोण कोणास काय म्हणाले हे ऐकायला मी तिथे थोडाच होतो? इतकेच काय पण आता असलेल्यांनापैकीही कुणी त्यावेळी असणे मला शक्य वाटत नाही. मग त्यावेळी ते काय म्हणाले हे आपण ठामपणे कसे सांगू शकतो? आणि अकबराचा जन्म कधीही झाला असला तरी त्याने आज काय फरक पडणार आहे?  *भूगोल* मधील टुंड्रा प्रदेशात मी या जन्मात तरी जाणार नाही. आपल्याला तेथील थंडी मानवणारच नाही. मग जिथे जायचे नाही त्याची वाट तरी का माहिती करून घ्यायची? मोठे लोक सांगू...

सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य...

*श्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य...*  कॉपी पेस्ट :- श्री श्रीविद्या सरवणकर,संचालक डोंबिवली ब्लड बँक... 1 .  गडावर   साग ,काग,नाग दिसत नाही गडाच्या आजुबाजुला भरपुर सागाची झाडे असुन सुध्दा जंगल परीसर आहे तरी नाग दिसत नाही आणि कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ 2 .देवी मध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत ह्या मिळुन देवीचे स्वरुप आहे 3. वणी गडावर सप्त मातृका हि आहेत 1 शिवा 2 चामुण्डा 3 वाराही 4 वैष्णवी 5 इंद्राणी 6 कार्तिकेयी 7 नरसिंही  ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत 4. गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधी ही गडावर आहे 5. सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे राम रावण युध्दात लक्ष्मण जख्मी झाला तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आणण्यास सांगीतले  द्रोणागीरी आणतांना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला तोच भुभाग म्हणजे सध्याचा  सप्तशृंग गड 6. गडावर संजिवनी बुटी आहे पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली आहे 7 . देवीच्या दारी औदुंबराची ...