Posts

Showing posts from April, 2020

घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत

*"घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत"* एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही. भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला. तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली. तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले. दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. आणि नंतरचे चार सफरचंद तर त्य...

धडा मानवतेचा

*धडा मानवतेचा....!!! * गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका क्रूर शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत. अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !...   आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची...     पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ.    गेल्या काही दिवसात आपण काय शिकलो त्याच्या या शॉर्ट नोट्स...  *धडा पहिला :- आपण सगळे खूप लहान आहोत*  निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत  विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाही. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.  *धडा दुसरा :- सगळे सारखेच*  मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग *आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला.  वर्ण, जात-पा...

कोरोनाची भीती

*अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल* डॉ.राजेंद्र गाडेकर मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात. अगदी प्रत्येक वर्षी मरतात. टी. बी. ने जगभर दरवर्षी 15 लाख लोक मरतात. त्यातील फक्त भारतात पाच लाख लोक दरवर्षी मरतात. आज रोजी, अगदी आत्ता भारतात 27 लाख 90 हजार लोकांना टी. बी.ची लागण झालेली आहे. त्यातील किती मरतील हे ...

ते दिवस

*ते दिवस....!* पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.पण यामध्ये 'सरस्वति नाराज न होवो' हा पापभिरुपणा पण असायचा. अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती. शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा 'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की '...

धडा मानवतेचा

*धडा मानवतेचा....!!! * गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका क्रूर शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत. अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !...   आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची...     पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ.    गेल्या काही दिवसात आपण काय शिकलो त्याच्या या शॉर्ट नोट्स...  *धडा पहिला :- आपण सगळे खूप लहान आहोत*  निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत  विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाही. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.  *धडा दुसरा :- सगळे सारखेच*  मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग *आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला.  वर्ण, जात-पा...

कोरोनाची भीती

*अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल* डॉ.राजेंद्र गाडेकर मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात. अगदी प्रत्येक वर्षी मरतात. टी. बी. ने जगभर दरवर्षी 15 लाख लोक मरतात. त्यातील फक्त भारतात पाच लाख लोक दरवर्षी मरतात. आज रोजी, अगदी आत्ता भारतात 27 लाख 90 हजार लोकांना टी. बी.ची लागण झालेली आहे. त्यातील किती मरतील हे ...

जगण्यातली सहजता

*बिर्याणी* अतिशय चवदार बिर्याणी बनवली आहे. तुम्हाला असे सांगितले की उच्च प्रतीचा तांदूळ वापरला आहे. बिर्याणी तयार झाली शंभर लोकांना वाढली. बिर्याणीचा स्वाद आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. प्रत्येकाने पहिला घास हातात घेतला आणि तोंडात घालणार तोच शेफने येऊन सांगितले यात एक गारेचा एक खडा पडलाय आणि तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कुणाला येई हे सांगता येणार नाही. काळजी घ्या कुणाच्या दाढेखाली आला तर ईजा होऊ शकते म्हणून सांगितले. आता बिर्याणीचा स्वाद चांगला आहे चव उत्तम आहे. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येक घास गणिक चवीकडे लक्ष न जाता घास सावकाश खाल्ला जातोय न जाणो खडा याच घासला आपल्यालाच आला तर काय घ्या. आता सगळ्यांच्या जेवणातली मजा गेली. जो तो सावध झाल्याने गप्पा गोष्टी विनोद काहीही झाले नाही. सर्वांनी शेवटपर्यंत जेवण केले अगदी शेवटचा घास देखील सावधपणे घेतला. सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुस्कारा सोडला. हात धुतले तेव्हा कुणाच्या तरी लक्षात आले अरेच्चा कुणालाच खडा आला नाही. शेफला बोलावले त्याला विचारले तू तर म्हणाला होतास की खडा ये...

चहा आरोग्यसाठी

⛹️‍♀️ *चिरतारुण्य मिळवण्यासाठी हा*   *चहा प्या  होतील अनेक फायदे*  *संकलन* *V जीवनअमृत आयुर्वेद ओ.पी.डी* *डाॅ.विकास भागवत (D.N.Y.S)* *मो - 9763747435* *सर्व आजारावर आयुर्वेदीक औषधे उपलब्ध 100% गँरटेट रिझल्ट* चहा आरोग्यसाठी हानीकारक आहे. दिवसभरात चार ते पाच कपांपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसेत. पण  दुध, चहापत्ती आणि साखरेच्या नेहमीच्या चहापेक्षा तुम्ही खास प्रकारचा चहा नियमित घेतला तर आरोग् चांगले राहू शकते. पूर्वी चहाच्या पानांचा आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जात असे. सध्या आपल्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. परंतु, हा चहा जास्त प्रमाणात घेणे टाळावे. यासाठी खासपद्धती बनविलेला चहा घेतला तर शरीराला खूप फायदे होऊ शकतात. या चहातील औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेवूयात. ♦ *धन्याची चहा*  आरोग्य चांगले राहण्यासाठी राजस्थानमध्ये एक विशिष्ट प्रकारचा चहा घेतला. जातो. हा चहा बनविण्यासाठी धने वापरले जातात. यास धन्याची असे म्हणतात. दोन कप गरम पाण्यात थोडे जिरे, धने, चहापत्ती आणि बडीसोफ टाकून हे मिश्रण दोन मिनिट ढवळावे. चविनुसार यात साखर टाकावी. हा ...

*अंतर–ज्ञानी

*अंतर–ज्ञानी*  सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या शब्दकोशात अचानक एक नवीन शब्द रुजू झाला आहे , तो म्हणजे *Social Distancing* . हा सगळा प्रकार नवीन वाटत असला तरी वेगवेगळ्या मार्गे आपण अनेकदा हे Social Distancing करत असतोच. “ *अंतर* ” ठेवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच आहे.  वाहन चालवताना रस्त्यावर बरेचदा आपण “ *सुरक्षित अंतर ठेवा* “ अशी सूचना वाचतो . गाड्या जास्त जवळून चालवल्याने अपघात होऊ नये म्हणून हे Social Distancing पाळतोच की.  “ *दुसरे मुल केव्हा ...... पहिले बालवाडीत जाईल तेव्हा* “ ही अशी जाहिरात पूर्वी tv वर , बसच्या मागे , वगैरे दिसायची . हा देखील त्यातलाच प्रकार . इकडे Distancing private असलं तरी हेतू मात्र Social आहे ना .. या व्यतिरिक्त जर आजूबाजूला दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की सगळीकडेच “अंतर” फार महत्वाची भूमिका बजावत असतं . आपल्या दोन “ *श्वासात* ” आणि " *हृदयाच्या ठोक्यात* " सुद्धा "अंतर" असतंच आणि ते नसतं तर काय झालं असतं याचा अंदाज आपल्याला साधी धाप लागली तरी येतो . *वृक्षावरोपण* करताना दोन झाडांमध्ये अंतर ठेवावं लागतं नाहीतर झा...

ओशो('में मृत्यू सिखाता हूं' किताब से

ओशो, गजब का ज्ञान दे गये। (करोना जैसी जगत बिमारी के लिए) ७० के दशक में हैजा महामारी के रूप में पूरे विश्व में फैला था, तब अमेरिका में किसी ने ओशो रजनीशजी से प्रश्न किया -  "इस महामारी से कैसे बचे ?" और ओशो ने विस्तार से समझाया, जो आज कोरोना के सम्बंध में भी बिल्कुल प्रासंगिक है। "यह प्रश्न ही आप गलत पूछ रहे है। प्रश्न ऐसा होना चाहिए था, कि महामारी के कारण मेरे मन में मरने का जो डर बैठ गया है, उसके सम्बन्ध में कुछ कहिए, इस डर से कैसे बचा जाए ?" "क्योंकि वायरस से बचना तो बहुत ही आसान है, लेकिन जो डर आपके और दुनिया के अधिकतर लोगो के भीतर बैठ गया है, उससे बचना बहुत ही मुश्किल है। अब, इस महामारी से कम, लोग इस डर के कारण ज्यादा मरेंगे। 'डर' से ज्यादा खतरनाक इस दुनिया में कोई भी वायरस नहीं है। इस डर को समझिये, अन्यथा मौत से पहले ही आप एक जिंदा लाश बन जाएँगे।" "यह जो भयावह माहौल आप अभी देख रहे है, इसका वायरस आदि से कोई लेना देना नहीं है। यह एक सामूहिक पागलपन है, जो एक अन्तराल के बाद हमेशा घटता रहता है। कारण बदलते रहते है। कभी सरकारो की प्रतिस्पर्धा, क...

कोरोना एक आत्मानुभूती

कोरोना एक आत्मानुभूती...  नाशिकचे विख्यात मानसशास्रतज्ञ-  डॉ. शिरीष राजे यांचे मनोगत...  काही वर्षांपूर्वी मी विपश्यनेला गेलो होतो. तेव्हा तीन दिवस तीन तप असावेत असं वाटलं होतं. तिथे कडकडून भेटणाऱ्या मौनांची जर भाषांतरं करायला गेलो तर शब्द सापडणार नाहीत इतकी किचकट त्यांची भाषा असते. तिथे जे मिळतं ती फक्त अनुभूती असते. तीन दिवस कोणाशीही काहीही न बोलता शांत राहाणं हे खूप कठीण. इथे शांत शब्द खरंतर चुकीचा आहे कारण, अंतर्मनात सुरू झालेली वादळं ही खूप जीवघेणी असतात. कोणाशी बोलायचं नाही.. कोणताही stimulus नाही.. ब्र देखील काढायचा नाही. पहिले दोन तास चांगले जातात Positive विचार करत करत. मग पुढचे तीन तास अवघडल्यासारखे. मग या पाच तासांनी मात्र संवाद सुरू होतो. आपला आपल्याशी! आनंद-दुःख, अस्तित् , घेतलेले निर्णय, जोडलेली-तोडलेली माणसं यांचा नव्याने विचार व्हायला लागतो. आपला जीवनपट आपण Bird Eye view ने बघायला लागतो. खूप गोष्टी accept करत जातो. मी मनात हजारो गाणी या तीन दिवसात गायली असतील.. कविता म्हंटल्या असतील.. गुलजार साब, सलील चौधरी, मजरूह सुल्तानपुरी, अमृता प्रीतम, कुसुमाग्रज, नाम...

‘यू कॅन हील युवर लाईफ’

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या  5-15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर अत्याचार झाले त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचतात. पुढे वयाच्या 40  व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्...

चंगळवादाचे थैमान

चंगळवादाचे थैमान  अच्युत गोडबोले चंगळवादी मानसिकतेला डोक्यावर घेणारी नवश्रीमंतांची संख्या खाजगीकरण, उदारमतवाद, जागतिकीकरणानंतर वेगाने वाढली. जाहिरातींच्या माध्यमातून  माणसांच्या गरजा वाढवल्या जाऊ लागल्या. दुनियाभरच्या वस्तू विकत घेण्यासाठी लोकांना convince केले गेले.  घर-फ्लॅट-बंगला-weekend home-second ining home-farmhouse-जगातल्या मोठ्या शहरामध्ये घरं-इत्यादी. यादी काही संपेचिना. सायकलीपासून सुरू झालेला प्रवास पुढे-ऍक्टिवा type स्कूटर, बाईक, स्पोर्ट्स बाईक, कार(wagonr, इंडिका)- ब्रेझा-स्विफ्ट डिझायर-venue-innova-fortuner-ऑडी, BMW-Mercedez-jaguar, रोल्स रॉयस-Private Jet- हेलिकॉप्टर-इत्यादी वाहनांची यादी संपेचिना. पैसे कमावण्यात वाईट काय आहे? पैसा सब कुछ है, पैसे के सामने दुनिया झुकती है, अगर तेरे पास पैसा है, तो लोग पुछेगे कैसा है। अशी वाक्ये एकमेकांच्या तोंडावर फेकली जाऊ लागली. अन जमिनी वास्तव काही अंशी तसे झाल्याने लोकंही दुजोरा देऊ लागली. लोकं पैसा कमावण्याच्या मागे धावू लागली.  लोक अचानक वस्तूंच्या मागे धावू लागली का? त्याचे उत्तर नाही असे आहे. लोकांना जाहिरातींच...

स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये

●स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये.. https://goo.gl/nrJSGF ●लोकराज्य मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/GtWZoc ●MPSC नोट्स pdf मध्ये.. https://goo.gl/GQZA2d ●योजना मासिके pdf मध्ये..  https://goo.gl/ivTG51 ●MPSC ऑडियो नोट्स (MP3).. https://goo.gl/YP91bS ●चालु घडामोडी मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/qdaEjZ ●MPSC अभ्यासक्रम pdf मध्ये.. https://goo.gl/fpxsST ●YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..  https://goo.gl/QMddfX ●स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NIOS दिल्ली ची उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..  https://goo.gl/PRjH5H ●888 सामान्य ज्ञान वाचा....  https://goo.gl/siyP1W ●NCERT दिल्ली ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये... https://goo.gl/Z2gDV8 ●स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके यादी https://goo.gl/cSWzRg ●विविध अहवाल pdf मध्ये... https://goo.gl/R4ezzZ ●MPSC साठी उपयुक्त Android app ची माहिती...  https://goo.gl/9FHdD4 ●स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या साठी उपयुक्त Telegram Channel ची माहिती.. https://goo.gl/EWVtvG ●MP...

English timepass

VERY GOOD ABNORMAL KNOWLEDGE...  DO YOU KNOW ? 1. Hot water will turn into ice faster than cold water. 2. The Mona Lisa has no eyebrows. 3. The sentence, “The quick brown fox jumps over the lazy dog” uses every letter in the English language. 4. The strongest muscle in the body is the tongue. 5. Ants never sleep! 6. “I Am” is the shortest complete sentence in the English language. 7. Coca-Cola was originally green. 8. The most common name in the world is Mohammed. 9. When the moon is directly overhead, you will weigh slightly less. 10. Camels have three eyelids to protect themselves from the blowing desert sand. 11. There are only two words in the English language that have all five vowels in order: “abstemious” and “facetious.” 12. The name of all the continents end with the same letter that they start with. 13. There are two credit cards for every person in the United States. 14. TYPEWRITER is the longest word that can be made using the letters only on one row of the keyboard. 15...

आसपासच्या मंथरा

_*आसपासच्या मंथरा*_           _*.. प्रवीण दवणे*_     मंथरा ही रामायणातील केवळ एक व्यक्तिरेखा नाही. ती एक प्रवृत्ती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात मंथरा वावरत असतात. आपल्या हिताचा आव आणून त्या अशा काही आपल्या कानात आणि मग मनात शिरतात , की असं वाटतं यांच्याशिवाय आपला तरणोपाय नाही. अन् मग हलके हलके सारं अस्तित्वच त्या ताब्यात घेतात. आपल्या निर्णयाच्या त्या सूत्रधार होतात. हळूहळू घराला पडणारे तडे, जवळच्या नातलगांची होणारी भांडणं हाच या मंथरांचा चारा असतो. तो खाऊन त्या तृप्त होतात.मस्त होतात. *मंथरा कोण , हे वेळीच कळून , त्यांना कानात शिरणारी वळवळणारी गोम जशी चपलेनं ठेचतात , तसं वेळीच ठेचून टाकता यायला हवं.* आपल्या आसपास या मंथरांची छाया पडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.आपल्या घरातले सर्व कुटुंब - घटक हे कितीही मतभेद असले , तरी इतरांनी काडी टाकल्यावरही अभेद्य असले तर आपल्या एकतेच्या भिंतीवर नांगी आपटून निष्प्रभ होतात. _*मंथरा  सर्वत्र असतात. क्वचित ती आपल्यातूनही जागी होते.*_ इतरांचे आनंद सोहळे नष्ट करते .रामायण घडतं ते मंथरेमुळेच ! ते पुर...

निसर्गाने पाठवलेल्या शिक्षकाकडून धडे

गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका क्रूर शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत. अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !... आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची...  पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ. गेल्या काही दिवसात मी काय शिकलो त्याच्या या शॉर्ट नोट्स...  *धडा पहिला- आपण सगळे खूप लहान आहोत:*  निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत  विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाही. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.  *धडा दुसरा- सगळे सारखेच:*  मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला.  वर्ण,जात-पात, धर्म,देश , गरीब- श्रीमंत सगळं झूट ...  चुकला तो संपला, No ...

भगवत गीता

पाण्डव पाँच भाई थे जिनके नाम हैं - 1. युधिष्ठिर    2. भीम    3. अर्जुन 4. नकुल।      5. सहदेव ( इन पांचों के अलावा , महाबली कर्ण भी कुंती के ही पुत्र थे , परन्तु उनकी गिनती पांडवों में नहीं की जाती है ) यहाँ ध्यान रखें कि… पाण्डु के उपरोक्त पाँचों पुत्रों में से युधिष्ठिर, भीम और अर्जुन की माता कुन्ती थीं ……तथा , नकुल और सहदेव की माता माद्री थी । वहीँ …. धृतराष्ट्र और गांधारी के सौ पुत्र….. कौरव कहलाए जिनके नाम हैं - 1. दुर्योधन      2. दुःशासन   3. दुःसह 4. दुःशल        5. जलसंघ    6. सम 7. सह            8. विंद         9. अनुविंद 10. दुर्धर्ष       11. सुबाहु।   12. दुषप्रधर्षण 13. दुर्मर्षण।   14. दुर्मुख     15. दुष्कर्ण 16. विकर्ण     17. शल       18. सत्वान 19. सुलोचन   20. चित्र       21. उपचित्र 22. चित्राक्ष  ...